Full Width(True/False)

अरे आता तरी सोड अरुंधतीला...जेव्हा मिलिंद गवळी अनिरुद्धला झापतात, प्रत्येकानं वाचावी अशी पोस्ट

'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत दाखवण्यात आलेले अरुंघतीचे दुसरे लग्न, त्या दरम्यान आलेले ट्विस्ट आणि रंजक कथानक यामुळे टीआरपी यादीमध्ये टॉप ५ मध्ये आपले स्थान टिकवण्यात ही मालिका यशस्वी ठरली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/PiKDf6Y