Full Width(True/False)

कांचन यांनी 'तो' विषय काढताच देशमुख कुटुंबात पुन्हा वाद, यश घर सोडून जाण्याच्या तयारीत

Aai Kuthe Kay Karte Updates: मालिकेत सध्या गौरीनं साखरपुडा मोडल्यानंतर यश कमालीचा दुखावला गेल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे अरुंधतीला त्याची काळजी लागून राहिली आहे. यश फोन घेत नसल्यानं अरुंधतीची काळजी वाढली आहे, जीवाची घालमेल होत आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/G5ZikaN