Full Width(True/False)

'आई गेल्यानंतर आयुष्य बेरंग झालं', का म्हणतो अनिरुद्ध?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'चा अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने पूर्वीच्या काळात रंगपंचमी कशी खेळी जायची आणि त्याला ती का नाही आवडत याबद्दल सांगितलं आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Jgsi3Zh