Full Width(True/False)

आलिया रणबीरच्या सातव्या वचनात महेश भट्ट यांनीच घातला खोडा

आलिया आणि रणबीर या बॉलिवूडमधल्या चर्चेतल्या जोडीने पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न केले. पण यावेळी त्यांनी सहाच वचने एकमेकांना दिली. सातवं वचन देताना आलियाचे वडील महेश भट्ट यांनीच विधी मध्येच रोखले आणि लग्न लावणाऱ्या पंडिताचीच शाळा घेतली.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/jIwxnFP