Full Width(True/False)

'चाणक्य' लाडू खात असले तरी.. अभिनेत्याकडून ठाकरेंचं कौतुक तर फडणवीसांना टोला

Maharashtra Political Crisis: बुधवारी २९ जून २०२२ रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात वादंग निर्माण करणारी घटना घडली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला असून याविषयी सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. सिनेसृष्टीतून देखील विविध प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/TKyEl1N