Full Width(True/False)

१९९२मध्ये अजमेरमध्ये नेमकं काय घडलं होतं? काय आहेAJMER 92ची Real Story

दिग्दर्शक पुष्पेंद्र सिंह यांचा हा सिनेमा १९९२मध्ये घडलेल्या सामुहीक बलात्कारच्या घटनेवर आधारीत आहे. देशात आतापर्यंत घडलेल्या भनायक अशा घटनांपैकी ही एक घटना आहे. ३१ वर्षांपूर्वी नेमकं असं काय घडलं होतं, हे या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अजमेरला खरं तर धार्मिक महत्त्व खूप आहे. पण १९९२नंतर या शहराची ओळख या घटनेनं या शहराची ओळख बदलली. या घटनेनं शहराला नको ती ओळख दिली. तब्बल दोन वर्ष नको नको ते या शहरात घडलं. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं देश हादरला होता. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. त्यामुळं या प्रकरणाबद्दल पुन्हा एकदा चर्चा केली जात आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/CTqaHUE