Full Width(True/False)

राजीव खंडेलवालची 'नक्सलबारी' चर्चेत; मिळाले तब्बल 'इतके' व्ह्यूज

मुंबई: याची मुख्य भूमिका असलेल्या '' वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सीरिजच्या कथेमुळे सोशल मीडियावर देखील या सीरिजची चर्चा सुरू आहे. अॅक्शनने भरलेली ही आठ भागांची सीरिज काल्पनिक कथेवर आधारित असून यात 'नक्सल' चळवळीविरोधात लढणाऱ्या एका योद्ध्याची कथा दाखवण्यात आली आहे. राघवसाठी (राजीव खंडेलवाल) ही काळाच्या विरोधातील लढाई आहे. राघव हा एक पोलीस अधिकारी आहे आणि तो सर्व आव्हानांचा सामना करत लढतो आहे. महाराष्ट्रातील दाट जंगलांपासून महानगरांपर्यंत सर्वच अंगे व्यापणारी अशी ही सीरिज असून 'नक्सल' चळवळ या दोन्ही वातावरणात कशी फोफावत चालली आहे, त्याचे चित्रण या सीरिजमध्ये घडलं आहे. आतापर्यत ५० दशलक्षहूनही अधीक व्ह्यूज या सीरिजला मिळाले आहेत. ’या निर्मिती संस्थेने या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. गोव्याजवळ या वेब सीरिजचं शूटिंग करण्यात आलं आहे. मुख्य भूमिकेत आहे. तर टीना दत्ता, श्रीजीता डे, शक्ती आनंद,आमीर अली आणि सत्यदीप मिश्रा यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aejrB0