Full Width(True/False)

राज्यपाल असं का म्हणाले हे मला... अभिनेते सचिन पिळगावकर स्पष्टच बोलले

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई, महाराष्ट्रातून गुजराती व राजस्थानी चालले गेले तर महाराष्ट्रात काहीही उरणार नाही असे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून आता चांगलाच गदारोळ माजला आहे. सर्व ठिकाणाहून राज्यपाल यांच्यावर टीका होत असतानाच .

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/bm0U2OH