Full Width(True/False)

मालिका आहे की मिर्झापूर सीरिज... नवऱ्यानंतर अरुंधतीच्या मुलाचेही विवाहबाह्य संबंध, प्रेक्षक संतापले

'आई कुठे काय करते' ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेतच परंतु, गेल्या काही आठवड्यांपासून मालिकेच्या टीआरपीमध्ये पुन्हा वाढ झाल्याचं पाहायला मिळालंय. मालिकेत नवनवे ट्विस्ट येत आहेत. प्रेक्षक अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. पण आता एका नव्या प्लॉटमुळं मालिकेमुळं मालिकेवर टीकाही होतेय.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/7uOEi5Z