Full Width(True/False)

दिलजीत दोसांजचा राग झाला अनावर, सरकारला म्हणाला नालायक

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ आपल्या मनातील बोलण्यासाठी ओळखला जातो. प्रत्येक मुद्द्यावर ते नेहमीच आवाज उठवत असतात. अलीकडेच सिद्धू मुसेवाला प्रकरणात दिलजीत दोसांझने आपली नाराजी दर्शवत सरकारला नाहक म्हटले आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/v9SQhZi